हजारो नागरिकांचा पहिल्याच दिवशी प्रतिसाद; शंकर महादेवन यांच्या गायनाने मिरा-भाईंदरकर रसिक मंत्रमुग्ध भाईंदर, प्रतिनिधी: मिरा-भाईंदर शहरातील सर्वात मोठ्या ‘संस्कृती मिरा-भाईंदर आर्ट फेस्टिव्हल’ चे काल राज्य सरकारचे मंत्री रवींद्र चव्हाण यांच्या हस्ते शानदार जल्लोषात , प्रचंड गर्दीत उदघाटन झाले. पहिल्या दिवशी जगप्रसिद्ध गायक शंकर महादेवन यांच्या प्रत्यक्ष लाईव्ह गायनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. हजारो मिरा-भाईंदरकर Read More…
Tag: BJP
शहराच्या रस्त्यांवरील खड्डे तातडीने बुजवा! सार्वजनिक बांधकाम विभागाच्या आढावा बैठकीत आयुक्तांचे आदेश!
खड्डे बुजविण्याचे काम युद्ध पातळीवर पूर्ण करण्याचे आयुक्त दिलीप ढोले यांचे अधिकाऱ्यांना निर्देश! मिरा भाईंदर प्रतिनिधी: सोमवार 19 सप्टेंबर रोजी मिरा भाईंदर महानगरपालिका मुख्यालयात आयुक्त दिलीप ढोले यांच्या अध्यक्षतेखाली सार्वजनिक बांधकाम विभागाच्या सर्व अभियंत्यांची आढावा बैठक घेण्यात आली. सदर बैठकीस शहर अभियंता दिपक खांबित, उप अभियंता, शाखा अभियंता व सर्व कनिष्ठ अभियंता उपस्थित होते. मागील Read More…
जाहिरात होर्डिंग्ज पालिकेने ताब्यात घेऊन थकबाकीदार ठेकेदारांवर कायदेशीर कारवाई करण्याची काँग्रेसची मागणी
मिरा भाईंदर, प्रतिनिधी: मीरा भाईंदर शहरात विविध ठिकाणी महापालिकेने जाहिरात होर्डिंग्ज उभारली आहेत, ती चालविण्यासाठी मात्र खाजगी ठेकेदारांना देत आपली जबाबदारी झटकून टाकल्याने लाखों रुपयांचा महसूल बुडाला असल्याचा आरोप काँग्रेसचे जिल्हा प्रवक्ते प्रकाश नागणे यांनी केला आहे. ठेकेदारांच्या मनमानी कारभारामुळे महापालिकेचे लाखों रुपयांचे नुकसान होत असताना थकबाकी वसुलीसाठी कोणतेही प्रयत्न न करता पालिका प्रशासन जाणूनबुजून Read More…
मोदी सरकारच्या व्यापारीवृत्तीमुळे ३० कोटी विमाधारकांची गुंतवणूक धोक्यात!- सुरेशचंद्र राजहंस
संपादक: मोईन सय्यद/मुंबई प्रतिनिधी: मिलन शाह मुंबई: मोदी सरकार सार्वजनिक क्षेत्रातील नफा कमावणाऱ्या कंपन्या कवडीमोल भावाने खाजगी भांडवलदारांच्या घशात घालत आहे. देशातील सर्वात मोठी सरकारी विमा कंपनी LIC मधील सरकारी हिस्साही मोदी सरकारने बाजारात विकण्यास काढला परंतु यात करोडो गुतंवणूकदारांचे मोठे नुकसान झाले आहे. नोकरदार, मध्यवर्गीय, छोटे, मध्यम व्यापाऱ्यांनी आपल्या कष्टाचा पैसा एलआयसीमध्ये गुंतवला आहे Read More…
राज्यपाल भगतसिंह कोश्यारींचे मुंबईबद्दलचे वक्तव्य संताप आणणारे, माफी मागावी! – सुरेशचंद्र राजहंस
महाराष्ट्रद्रोही राज्यपाल कोश्यारी यांना केंद्र सरकारने परत बोलवावे! – काँग्रेस प्रवक्ते सुरेशचंद्र राजहंस संपादक: मोईन सय्यद/मुंबई प्रतिनिधी: मिलन शाह मुंबई: महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी मुंबई बद्दल केलेले वक्तव्य महाराष्ट्र व मराठी माणसाचा अपमान करणारे आहे. संवैधानिक पदावरील व्यक्तीने अशी विधाने करू नयेत असे संकेत व परंपरा आहे पण हे महाशय राज्यपाल नसून भाज्यपाल आहेत. Read More…