Latest News आपलं शहर ताज्या महाराष्ट्र

शिंदे गटाचा दावा खोटा? गिरा व्यास काँग्रेस मध्येच शिंदे सेनेत प्रवेश केलेला नाही!

मिरा भाईंदर: कोणत्याही प्रकारची राजकीय मान्यता नसताना देखील एकनाथ शिंदे गटाने आपणच अधिकृत शिवसेना असल्याचा दावा करून राज्यभरात पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या करण्याचा सपाटा लावला आहे. अशाच प्रकारे शिंदे गटाने मीरा भाईंदर शहराची कार्यकारिणी देखील घोषित केली असून त्या कार्यकारिणीत अनेक वादग्रस्त नावे देखील सामील असल्याचे उघड झाले आहे. नव्यानेच जाहिर केलेल्या कार्यकारिणीत १४५ मिरा-भाईंदर शिवसेना महिला Read More…

Latest News आपलं शहर ताज्या महाराष्ट्र

नरेंद्र मेहताच्या उपस्थितीत काँग्रेसचे कार्यकर्ते भाजपमध्ये गेल्याचा नगरसेवक अनिल विराणीचा दावा खरा की खोटा?

“त्यांचा” काँग्रेसशी काडीचाही संबंध नाही” – प्रकाश नागणे (काँग्रेस प्रवक्ते, मिरा भाईंदर) मिरा भाईंदर: जस जशी मिरा भाईंदर महानगर पालिकेची निवडणूक जवळ येत आहे तस तशी विविध पक्षातील कार्यकर्त्यांच्या राजकीय कोलांटउड्या मारणं सुरू झाल्या आहेत. अशाच प्रकारे आज रविवारी मिरारोड येथील प्रभाग 21 चे भाजपचे नगरसेवक अनिल विराणी यांनी माजी आमदार नरेंद्र मेहतांच्या उपस्थितीत डॉ. Read More…

Latest News आपलं शहर ताज्या महाराष्ट्र

मिरा भाईंदरचे शिवसेनेचे १८ नगरसेवक शिंदे गटात गेल्याचा आमदार प्रताप सरनाईक यांचा दावा खोटा?

संपादक: मोईन सय्यद/मुंबई प्रतिनिधी मिरा भाईंदर: शिवसेनेच्या बंडखोर गटातील आमदार प्रताप सरनाईक यांनी मिरा भाईंदर शहरातील शिवसेनेचे १८ विद्यमान नगरसेवक, अनेक प्रमुख पदाधिकारी यांनी आमदार प्रताप सरनाईक यांच्या नेतृत्वाखाली मुंबईत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेऊन मुख्यंमत्री एकनाथ शिंदे गटात सामील झाल्याचा दावा केला आहे. मात्र संध्याकाळ पर्यंत ह्या बातमीची शहानिशा केली असता आमदार प्रताप Read More…

Latest News आपलं शहर ताज्या महाराष्ट्र

रस्त्यांवरील खड्डे ताबडतोब शास्त्रोक्त पद्धतीने बुजविण्याची राष्ट्रवादीची मागणी! जिल्हाध्यक्ष अरुण कदम यांनी दिला आंदोलनाचा इशारा!

मिरा भाईंदर: पावसाळा सुरू होताच मिरा-भाईंदर शहरामध्ये रस्त्यांवर मोठ-मोठे खड्डे पडल्याचे दिसून येत असून त्यामुळे शहरात अनेक ठिकाणी दुर्घटना घडत आहेत. या वर्षी जून महिन्याच्या अखेरीस नुकताच पावसाळा सुरु झाला असताना मिरा-भाईंदर शहरात अनेक ठिकाणी रस्त्यांवर मोठ-मोठे खड्डे पडल्याचे दिसत आहेत. त्या खड्ड्यांमध्ये पाणी साचल्यामुळे अनेक ठिकाणी दुर्घटना देखील घडत आहेत. त्यामुळे शहरातील रस्त्यांच्या कामांत Read More…

Latest News आपलं शहर ताज्या महाराष्ट्र

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने अखेर जिल्हाध्यक्ष बदलला! अरुण कदम यांची जिल्हाध्यक्ष पदावर नियुक्ती!

मिरा भाईंदर: मिरा भाईंदर शहरामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये अखेर मोठा संघटनात्मक फेरबदल करण्यात आला असून जिल्हाध्यक्ष अंकुश मालुसरे यांची तडकाफडकी हकालपट्टी करून अरुण कदम यांची जिल्हाध्यक्ष पदावर नियुक्ती करण्यात आलेली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष जयंत पाटील यांनी आज अरुण कदम यांना आज जिल्हाध्यक्ष पदाचे नियुक्ती पत्र देऊन पक्षाची जबाबदारी सोपवली. चार वेळा Read More…