भाईंदर, प्रतिनिधी : एकीकडे मिरा भाईंदर महानगरपालिका जवळपास पाचशे कोटींच्या कर्जात बुडालेली असताना आणि सार्वजनिक आरोग्य सारख्या अनेक अत्यावश्यक सेवेसाठी निधी उपलब्ध नसताना महापालिकेच्या सार्वजनिक बांधकाम विभागाने मात्र शहरातील अनेक आवश्यक नसलेल्या विकासकामांवर वायफळ खर्च करण्याचा सपाटा लावला असून कोट्यावधी रुपयांची लूट चालवली असल्याचा आरोप शहरातील नागरिकां कडून केला जात आहे. मिरा भाईंदर शहरात गरज Read More…