मराठवाडा

रेमडेसीवीर इंजेक्शन चा काळाबाजार; ५ हजार ४०० ला होतेय विक्री..

प्रतिनिधी: अवधुत सावंत बीड जिल्ह्यात रेमडेसीवीर इंजेक्शनच्या काळ्या बाजारबद्दल मोठ्या प्रमाणावर तक्रारी येत आहेत. इथल्या लाईफ लाइन हॉस्पिटलशी संलग्न लाईफलाईन मेडिकलमध्ये रेमडेसीवीरचा काळाबाजार पाहायला मिळाला. इथे एका इंजेक्शनसाठी तब्बल ५ हजार ४०० रुपये किंमत अकरण्यात आली. या किमतीवर दोन इंजेक्शन विकल्याचे गुरुवारी समोर आले आहे. या प्रकरणात इंजेक्शन खरेदी करणारे संतोष सोहनी यांनी शहर पोलिसात Read More…

गुन्हे जगत

कोविड-१९ आजाराची खोटे निगेटिव्ह प्रमाणपत्र तयार करणाऱ्याला काशिमिरा पोलिसांनी केली अटक

संपादक: मोईन सय्यद / प्रतिनिधी: अवधुत सावंत मीरा भाईंदर : सध्या राज्यात कोरोनाने थैमान घातलेले असतानाच कोविड-१९ आजाराने ऍडमिट असलेल्या रुग्णांची नावे व आधार कार्डच्या साहाय्याने कोविड-१९ आजाराची खोटी निगेटिव्ह प्रमानपत्रे तयार करणाऱ्या एका इसमास काशिमीरा गुन्हे शाखा कक्ष-१ च्या पोलिसांनी अटक केली आहे. याबाबत मिळालेले वृत्त असे आहे कि, एस.आर.एल.लॅब, मिरारोड स्टेशन येथे काम Read More…

Latest News

वैद्यकीय विद्यार्थ्यांच्या येत्या १९ एप्रिलपासून होणाऱ्या परीक्षा आता जूनमध्ये..

प्रतिनिधी: अवधुत सावंत वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख यांची माहिती महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठामार्फत येत्या १९ एप्रिल पासून घेण्यात येणाऱ्या वैद्यकीय विद्यार्थ्यांच्या परीक्षा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी चर्चा करून पुढे ढकलण्याचा निर्णय घेण्यात आल्याची माहिती वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित विलासराव देशमुख यांनी दिली आहे. या परीक्षा आता येत्या जूनमध्ये घेण्यात येणार असून परीक्षेचे सविस्तर वेळापत्रक Read More…

Latest News महाराष्ट्र

राज्यात १ मे पर्यंत कडक निर्बंध लागू.. आर्थिक सहाय्य कोणाला किती ? – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

प्रतिनिधी: अवधुत सावंत दि. १३ एप्रिल २०२१ मुख्यमंत्री सचिवालय (जनसंपर्क कक्ष) दुर्बल घटकांच्या मदतीसाठी ५ हजार ४७६ कोटींचे पॅकेज.. कोरोनाच्या संकटाचा मुकाबला करताना गरजूंच्या पाठिशी.. कुणाचीही आबाळ होऊ देणार नाही.. एक महिन्यांचा शिधा, शिवभोजन थाळीही मोफत देणार.. कामगारांसह, आदिवासी,  असंघटीत क्षेत्राला दिलासा.. मुंबई, दि. १३ : – कोरोना विषाणूची साखळी तोडणे आवश्यक असल्याने राज्यात आणखी Read More…

Latest News देश-विदेश महाराष्ट्र

कोविडचे अनर्थचक्र थांबवायचे असेल तर काही काळासाठी कडक निर्बंध आवश्यक – मुख्यमंत्री

संपादक: मोईन सय्यद/प्रतिनिधी: अवधुत सावंत कोविडचे अनर्थचक्र थांबवायचे असेल आणि झपाट्याने वाढणारा संसर्ग थोपवायचा असेल तर काही काळासाठी का होईना पण कडक निर्बंध लावावेच लागतील, विरोधी पक्षनेत्यांनी केलेल्या सूचनांचाही निश्चितपणे विचार केला जाईल. मात्र सर्व पक्षांनी एकमुखाने याबाबतीत राज्य सरकार घेत असलेल्या निर्णयांना सहकार्य करावे व लोकांमध्ये जागृती निर्माण करावी. ही लढाई कोरोनाने आपल्यावर लादलेली Read More…