इंडियन स्वच्छता लीग” स्वच्छता मोहिमेत ब्रँड ॲम्बेसेडर म्हणून अभिनेत्री मुग्धा गोडसे व अभिनेता राहुल देव यांच्या उपस्थितीने उत्साही वातावरण मिरा भाईंदर, प्रतिनिधी: संपूर्ण देशात स्वच्छ अमृत महोत्सव साजरा केला जात असून केंद्र शासन व राज्य शासनाच्या सूचनेनुसार 17 सप्टेंबर रोजी मिरा-भाईंदर महानगरपालिके तर्फे शहरवासीयांच्या सहभागाने “इंडियन स्वच्छता लीग” अंतर्गत स्वच्छता लीग रॅली मोहीम यशस्वीरीत्या संपन्न Read More…
Tag: Maharashtra Government
शिंदे गटाचा दावा खोटा? गिरा व्यास काँग्रेस मध्येच शिंदे सेनेत प्रवेश केलेला नाही!
मिरा भाईंदर: कोणत्याही प्रकारची राजकीय मान्यता नसताना देखील एकनाथ शिंदे गटाने आपणच अधिकृत शिवसेना असल्याचा दावा करून राज्यभरात पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या करण्याचा सपाटा लावला आहे. अशाच प्रकारे शिंदे गटाने मीरा भाईंदर शहराची कार्यकारिणी देखील घोषित केली असून त्या कार्यकारिणीत अनेक वादग्रस्त नावे देखील सामील असल्याचे उघड झाले आहे. नव्यानेच जाहिर केलेल्या कार्यकारिणीत १४५ मिरा-भाईंदर शिवसेना महिला Read More…
मिरारोडच्या वोक्हार्ट हॉस्पिटलमध्ये आता एपिलेप्सी आणि पार्किन्सन रोगावरही उपचार घेता येणार!
रूग्णालयाची अनोखी इन-हाउस ब्रेन जिम देखील देखील सेवेसाठी सज्ज मिरारोड: मेंदूच्या आरोग्याकडे बहुसंख्य लोकांचे दुर्लक्ष होते. जागतिक मेंदू दिनानिमित्त, मिरारोडच्या वोक्हार्ट हॉस्पिटल्सने रुग्णांचे एपिलेप्सी आणि पार्किन्सन्स रोगाचे क्लिनिक सेवेत आणले आहे. एपिलेप्सी आणि पार्किन्सन रोगाचे व्यवस्थापन प्रशिक्षित तज्ञ याठिकाणी उपलब्ध करण्यात आले आहेत. जे उपचारपूर्व आणि उपचारानंतरच्या सर्व गरजा पुर्ण करण्यास सक्षम आहे. विशेष म्हणजे Read More…
मिरा भाईंदरचे शिवसेनेचे १८ नगरसेवक शिंदे गटात गेल्याचा आमदार प्रताप सरनाईक यांचा दावा खोटा?
संपादक: मोईन सय्यद/मुंबई प्रतिनिधी मिरा भाईंदर: शिवसेनेच्या बंडखोर गटातील आमदार प्रताप सरनाईक यांनी मिरा भाईंदर शहरातील शिवसेनेचे १८ विद्यमान नगरसेवक, अनेक प्रमुख पदाधिकारी यांनी आमदार प्रताप सरनाईक यांच्या नेतृत्वाखाली मुंबईत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेऊन मुख्यंमत्री एकनाथ शिंदे गटात सामील झाल्याचा दावा केला आहे. मात्र संध्याकाळ पर्यंत ह्या बातमीची शहानिशा केली असता आमदार प्रताप Read More…
रस्त्यांवरील खड्डे ताबडतोब शास्त्रोक्त पद्धतीने बुजविण्याची राष्ट्रवादीची मागणी! जिल्हाध्यक्ष अरुण कदम यांनी दिला आंदोलनाचा इशारा!
मिरा भाईंदर: पावसाळा सुरू होताच मिरा-भाईंदर शहरामध्ये रस्त्यांवर मोठ-मोठे खड्डे पडल्याचे दिसून येत असून त्यामुळे शहरात अनेक ठिकाणी दुर्घटना घडत आहेत. या वर्षी जून महिन्याच्या अखेरीस नुकताच पावसाळा सुरु झाला असताना मिरा-भाईंदर शहरात अनेक ठिकाणी रस्त्यांवर मोठ-मोठे खड्डे पडल्याचे दिसत आहेत. त्या खड्ड्यांमध्ये पाणी साचल्यामुळे अनेक ठिकाणी दुर्घटना देखील घडत आहेत. त्यामुळे शहरातील रस्त्यांच्या कामांत Read More…