सीआरझेड मध्ये पर्यावरण विभागाची परवानगी न घेता बेकायदेशीर केलेले बांधकाम पाडण्यासाठी केलेल्या याचिकेची हरित लवादाकडून दखल! प्रकरणाच्या चौकशीसाठी तीन सदस्यीय उच्च समितीची स्थापना करण्याचे आदेश! मिरा-भाईंदर: मिरा-भाईंदर महानगरपालिका हद्दीतील मिरारोड पूर्व येथील विकासक मे. एव्हरस्माईल प्रा.ली. यांचे सृष्टी सेक्टर-२ (अ) मध्ये गृहनिर्माण प्रकल्प बांधणी प्रकल्प हा सीआरझेड बाधित जागेवर शासनाच्या पर्यावरण विभागाची परवानगी न घेता Read More…
Tag: Mira-Bhaindar
भातशेतीच्या जमिनीवर टाकले ‘कत्तलखाना’ चे आरक्षण! उत्तनवासीयांचा आरक्षणाला विरोध!
निसर्ग सौंदर्याने नटलेल्या उत्तनला गलिच्छ करु नका! उत्तनच्या रहिवाशांची महापालिका प्रशासनाला विनंती मिरा भाईंदर, प्रतिनिधी: तब्बल पाच वर्षे उशिराने का होईना पण अखेर वादग्रस्त ठरलेला मिरा भाईंदर शहराचा प्रारूप विकास आराखडा प्रसिद्ध करण्यात आला असून त्यावर नागरिकांच्या हरकती व सूचना मागविण्यात आलेल्या आहेत. या विकास आराखड्यात भाईंदर पश्चिमेकडील उत्तन, शिरेरोड येथील सर्वे क्रमांक 282/4 या Read More…
मिरा-भाईंदर शहरात लवकरच धावणार वातानुकूलित इलेक्ट्रिक बस! आयुक्त दिलीप ढोले यांनी प्रवास करून घेतली बसची चाचणी
मिरा-भाईंदर महानगरपालिका परिवहन सेवेच्या ताफ्यात लवकरच सर्व सोयी सुविधांनी सुसज्ज आणि पर्यावरण पूरक 45 इलेक्ट्रिक बस गाड्या दाखल होणार! – दिलीप ढोले, आयुक्त मिरा-भाईंदर, प्रतिनिधी: मिरा भाईंदर शहरातील नागरिकांना आरामदायी व सोयी सुविधांनी सज्ज अशी परिवहन सेवा देण्याचा प्रयत्न मिरा-भाईंदर महानगरपालिका प्रशासन नेहमीच करत आले आहे. त्या अनुषंगाने परिवहन सेवा अधिक सक्षम करण्यासाठी व शहरातील Read More…
आयुक्त दिलीप ढोलेंच्या अध्यक्षतेखाली मिरा-भाईंदर महानगरपालिकेच्या मलनि:सारण विभागाची आढावा बैठक संपन्न!
मिरा भाईंदर: दिनांक 8 सप्टेंबर 2022 रोजी मिरा भाईंदर महानगरपालिका आयुक्त दिलीप ढोले यांच्या मार्गदर्शनानुसार कार्यकारी अभियंता शरद नानेगांवकर यांच्या अध्यक्षतेखाली मलनि:सारण विभागाची आढावा बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीस मलनि:सारण विभागाचे उप-अभियंता अरविंद पाटील, दिपक जाधव, प्रफुल्ल वानखेडे आणि संबंधित ठेकेदार उपस्थित होते. शहरातील सर्व मलनि:सारण केंद्राची माहिती, सद्यस्थितीतील परिस्थिती आणि पावसाळ्यानंतर सुरु Read More…
सरकारने मच्छीमारांसाठी ओला दुष्काळ जाहीर करा! शिवसेनेच्या नगरसेविकेची मागणी!
संपादक: मोईन सय्यद/मिरा-भाईंदर प्रतिनिधी उत्तन,भाईंदर, प्रतिनिधी: गेल्या महिन्याभरा पासून खाण्याजोगी मासळी जाळ्याला मिळत नसून अरबी समद्रात फक्त जेली फिशच जाळ्यात येत असल्यामुळे उत्तनचे मासेमार कोळी बांधव हवालदिल झाले आहेत. अशा परिस्थितीत मच्छीमार बांधव बेजार होऊन थकलेले आहेत त्यामुळे मच्छीमारांसाठी ओला दुष्काळ जाहीर करावा अशी मागणी उत्तनच्या शिवसेनेच्या नगरसेविका शर्मिला बगाजी गंडोळी यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, Read More…