मिरा भाईंदर, प्रतिनिधी: काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली कन्याकुमारी ते काश्मीर पर्यंत सुरू असलेल्या ‘भारत जोडो’ यात्रेला देशभरातून उस्फुर्त प्रतिसाद मिळत असून ही ‘भारत जोडो’ यात्रा तेलंगाणा मधून ७ नोव्हेंबर रोजी महाराष्ट्रात येत असून देगलूर, नांदेड येथे प्रवेश करणार आहे. या निमित्ताने मिरा भाईंदर शहरातील काँग्रेसचे जेष्ठ नेते व माजी आमदार मुझफ्फर हुसैन यांच्या Read More…
Tag: Youth congres
युवक काँग्रेसच्या निवडणुकीत सिद्धेश राणे जिल्हाध्यक्ष तर ओवळा माजिवडा विधानसभा अध्यक्ष पदावर कुणाल काटकर विजयी!
संपादक: मोईन सय्यद/मिरा भाईंदर प्रतिनिधी मिरा भाईंदर: 12 नोव्हेंबर ते 12 डिसेंबर या एक महिन्याच्या कालावधीत पार पडलेल्या महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसच्या निवडणुकीत युवक काँग्रेसचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष, जनरल सेक्रेटरी, सेक्रेटरी, सर्व जिल्ह्यांचे जिल्हाध्यक्ष आणि विधानसभा अध्यक्ष यांची निवड करण्यात आली आहे. मुळात संपूर्ण महाराष्ट्र राज्याचा युवक काँग्रेसच्या सर्वच पदांकरिता ही निवडणूक घेण्यात आली असली Read More…
लसीकरण अभावी नागरिकांची होणारी गैरसोय दूर करा, लशींचा साठा वाढविण्याची काँग्रेसची मागणी
संपादक: मोईन सय्यद/ मीरा भाईंदर, प्रतिनिधी मिरारोड- मीरा भाईंदर शहरात महापालिकेने सुरू केलेल्या लसीकरण केंद्रांवर आठवड्यातून ४ दिवस लसच मिळत नसल्याने येथील नागरिकांची गैरसोय होत असल्याने प्रशासनाने लशींचा साठा वाढवून घेण्याची मागणी काँग्रेस प्रवक्ते प्रकाश नागणे यांनी केली आहे. कॉवाक्सिन २८ दिवसांनी तर कोव्हीशिल्ड ८४ दिवसांनी घेण्याची नियोजित तारीख उलटून गेली तरी ज्येष्ठ नागरिक,महिला आदींसह Read More…
काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यानीं साकेत येथील पम्पिंग स्टेशनला केली “सप्राईज व्हिजिट” पाणी पुरवठ्यासंबंधित जाणून घेतली माहिती!
संपादक: मोईन सय्यद/ मिरा-भाईंदर प्रतिनिधी मिरा भाईंदर शहरातील पाण्याच्या समस्येचे निवारण करण्याच्या हेतूने, पाठपुरावा करत मिरा भाईंदर शहर जिल्हा काँग्रेस कमिटीच्या शिष्टमंडळाने आज मि. भा. म. न. पा. च्या ठाणे येथील साकेत पम्पिंग स्टेशन येथे “सप्राईज व्हिजिट” केली. एकंदरीत या पम्पिंग स्टेशनवर नेमक्या काय अडचणी आहेत? MIDC कडून येणाऱ्या पाण्यामध्ये पुरवठा नीट होण्यातील तांत्रिक बाबी Read More…
येणाऱ्या काळात मीरा भाईंदर शहराचा महापौर काँग्रेसचाच किंवा काँग्रेसच्या सहकार्याने झालेला असेल! – असलम शेख
मीरा भाईंदर, प्रतिनिधी : मीरा भाईंदर शहराचा सर्वांगीण विकास मुझफ्फर हुसैन यांच्या नेतृत्वाखाली झाला असून काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून शहरवासीयांना सर्व मूलभूत सोयी, सुविधा उपलब्ध करून देण्याचे काम कॉंग्रेसने सत्ताकाळात केले असल्याचे मत मुंबईचे पालकमंत्री, मत्स्य व वस्त्रोद्योग मंत्री अस्लम शेख यांनी व्यक्त केले आहे. मीरा भाईंदर शहर जिल्हा काँग्रेसच्या वतीने भाईंदर पश्चिम येथील अग्रवाल ग्राउंडवर Read More…