संपादक: मोईन सय्यद / प्रतिनिधी: अवधुत सावंत डोंबिवली पश्चिम येथील पंडित दीनदयाळ रोड वरील सम्राट चौकात यंदा दोन वर्षानंतर दिनांक १९.०८.२०२२ रोजी होत असलेल्या दहीकाला उत्सवात यंदा माजी नगरसेवक व युवा नेता ‘दीपेश म्हात्रे फाउंडेशन’ यांच्यातर्फे “स्वराज्य दहीहंडी महोत्सव २०२२” मध्ये यंदाचे खास वैशिष्ट्य म्हणून दहीहंडी फोडण्याचा प्रथम मान कर्णबधिर मुलांना मिळणार आहे. कोरोना Read More…
मराठी रंगभूमी आणि चित्रपट सृष्टीतील अभिनेते प्रदीप पटवर्धन यांचे निधन..
संपादक: मोईन सय्यद / प्रतिनिधी: अवधुत सावंत मराठी रंगभूमी वरील आघाडीचे अभिनेते प्रदीप पटवर्धन यांचे हृदयविकाराने आज पहाटे त्यांच्या मुंबईतील राहत्या घरी ( झावबावाडी, चर्नी रोड ) येथे निधन झाले. ते ६५ वर्षांचे होते. मराठी रंगभूमीवर ‘मोरूची मावशी’, ‘बायको असून शेजारी’, ‘लग्नाची बेडी’ यासह असंख्य मराठी नाटकात तसेच मराठी चित्रपटसृष्टीत अनेक चित्रपटात आपल्या सहजसुंदर अभिनयाने Read More…
दिवा येथे ‘कजरी महोत्सव’ कार्यक्रम उत्साहात आणि जल्लोषात साजरा..
संपादक: मोईन सय्यद / प्रतिनिधी: अवधुत सावंत दिवा येथे रविवारी भारतीय जनता पार्टीच्या उत्तर भारतीय आघाडीतर्फे ‘दिवा कजरी महोत्सव’ या सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते व सदर कजरी महोत्सव धुमधाम आणि जल्लोषात साजरा करण्यात आला. या कजरी कार्यक्रमात उत्तर प्रदेशातील बलिया येथून आलेल्या गायिका सुनीता पाठक यांच्या “पिया मेहंदी लिया दा मोती झील Read More…
अखिल भारतीय मराठी साहित्य परिषदेच्या पी.सावळाराम राज्यस्तरीय साहित्य सम्मेलनात कवी तथा संपादक श्री.संतोष सावंत यांना दोन सन्मान चिन्हाने गौरविले..
संपादक: मोईन सय्यद / प्रतिनिधी: अवधुत सावंत अखिल भारतीय मराठी साहित्य परिषद, मुंबई प्रदेश ठाणे जिल्हा आयोजित आज रविवार दि. २४ जुलै २०२२ रोजी डोंबिवली येथे ‘२’ रे पी सावळाराम राज्यस्तरीय साहित्य संम्मेलन’ डोंबिवली पूर्व येथे पार पडले. यात ७० हुन अधिक कवींनी या कवी संम्मेलनात भाग घेतला होता. या साहित्य सम्मेलनाच्या ठिकाणी कवी तथा Read More…
कुठे नेऊन ठेवलाय आचार्य अत्रेंचा महाराष्ट्र ! “या विषयावर परिसंवाद आणि खुली लेख स्पर्धा”
संपादक: मोईन सय्यद / प्रतिनिधी: अवधुत सावंत महाराष्ट्राच्या इतिहासात ‘संयुक्त महाराष्ट्राचा लढा’ या लोकचळवळीला फार महत्व आहे. त्याशिवाय महाराष्ट्राचा इतिहास पूर्णच होऊ शकणार नाही. १९५५ ते १९६० असा सलग पाच वर्षे संयुक्त महाराष्ट्र समितीने जो लढा दिला त्यातून मुंबईसह महाराष्ट्र राज्य निर्माण झाले. त्या जनआंदोलन लढयाचे नेतृत्व करणारे सर्वच आचार्य अत्रे, डांगे, एस.एम.जोशी, उद्धवराव पाटील, Read More…