संपादक: मोईन सय्यद / प्रतिनिधी: अवधुत सावंत कोरोना महामारीच्या काळात आपल्या सर्वांच्या आयुष्यात अनेक बदल झाले आहेत. माणसापासून ते सरकार पर्यंत सर्वानाच अनेक समस्यांना सामोरे जावे लागले. थोडक्यात काय तर, कोरोना नंतर नोकरीपासून खाण्यापर्यंत लोकांना लढावं लागलंय. आजदेखील तीच परिस्थिती कायम आहे. एकीकडे, बऱ्याच लोकांना रोजगार गमवावा लागला तर दुसरीकडे अनेक लोकांना घरून काम करण्याची Read More…