आपलं शहर

काेमल रहिवाशी साेसायटीबाबत महाराष्टाचे मुख्यमंत्री उध्दव ठाकरे व मंत्रीमंडळातील अन्य सदस्यांना मुक्त पत्रकार जगदीश काशिकर यांचे निवेदन! त्वरीत कारवाई करण्याची केली विनंती!

काेमल गृहनिर्माण सहकारी संस्था या साेसायटीच्या पदाधिकाऱ्याची पाेलिसांमार्फत व न्यायालयीन चाैकशी करून गुन्हेगारांवर कायदेशिर कारवाई त्वरीत करावी अशी मागणी जगदीश काशिकर,
कायदा (लॉ)/नाेकरी (जाॅब) सल्लागार (कन्सलन्टंट) व मुक्त पत्रकार यांनी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे आणि मंत्रिमंडळातील इतर मंत्र्यांना केली आहे.

काेमल रहिवाशी साेसायटीच्या आजी व माजी पदधिकारयांची पाेलिसांमार्फत व न्यायालयीन चाैकशी करून गुन्हेगारयांवर कायदेशिर कारवाईबाबत निवेदन फेब्रुवारी महिन्याच्या सुरवातीला देऊन अजुन कारवाई झालेली नाही व काेमल रहिवाशी साेसायटीबाबत श्री जगदीश काशीकर पाठपुरावा निगडीत सरकारी प्रशासनाशी/यंत्रणेशी सुध्दा सतत सहा महीन्यापासुन ते करत आहेत व गेल्या तीन वर्षापासुन या साेसायटीबाबत असलेली समस्या ते जनतेसमाेर व मिडीयासमाेर मांडत आलेले आहेत.

आता तात्पुरती जबाबदारी घेऊन व ज्यांनी श्री शांतीलाल जैन यांचे ईतर कमीटी सदस्यांच्या सहाय्याने व्याज माफ केले व ताेच न्याय श्री जगदीश काशीकर यांना ईतर कमीटी व सभासदांच्या सहाय्याने दयायला नकार देऊन श्री शांतीलाल यांचे प्रकरण लपविण्याचा प्रयत्न केला आहे ते साेसायटीचे माजी चेअरमेन श्री विनेश शहा आता आपले घर विकुन दुसरीकडे स्थलातंर करण्याचा प्रयत्न करत आहेत व साेसायटीची आर्थिक परीस्थीती वाईट असतानासुध्दा जगदीश काशीकर यांच्याकडुन दाेन वर्षाचा मेन्टेनन्स बिनव्याजी घ्यायला नकार दिला त्यांनी साेसायटीतील सभासद श्री विनीत चाेक्सी
यांच्या मुलाच्या लग्नासाठी तीन दिवस चालणाऱ्या (२० ते २२ फेब्रुवारी २०२१) लग्न सामारंभासाठी साेसायटीच्या आवारात मंडप घालण्याची परवानगी दिली.

जवळपास ३०-३५ वर्ष जुन्या काेमल रहीवाशी साेसायटीची बिकट परीस्थीती हाेण्यामागे बरीच कारणे आहेत तरी त्यातील मुख्य कारण पुर्वीची ईमारत दुरूस्ती (श्री विनेश शहा कुटुंबीय व श्री विनीत चाेक्शी कुटुबियांवर काही कमीटी सभांसदाकडुन (श्री स्वप्नील सालसकर)/रहीवाश्यांचा आराेप व श्री धर्मेश शहा व श्री जगदीश सटाणेकर – सटाणेकर ज्वेलल्सचे मालक/भागीदार, गिरगाव यांच्या लीगल नाेटीसीला ऊत्तर न देता कमीटी सदस्यांकडुन राजीनामा जी नुकतीच १-२ महीन्यापुरवी बनली हाेती) व साेसायटीतील सभासद व माजी चेअरमन (अंदाजे २-४ वर्ष) श्री शांतीलाल जैन (यांचे खाते बंद/हिशेाब करताना अंदाजे १५ ते २० वर्षाचे व्याज घेतले नाही) व त्यांना साथ देणारे ईतर कमिटी सदस्य अथवा सभासद असावेत असे मला वाटते तरी अधिक माहीतीसाथी मी “जेकेके विकली न्युज बुलेटीन” (https://www.facebook.com/groups/485736278978687/) हा फेसबुक ग्रुप मी बनविला आहे ताे आपण कुपया सर्वानी बघावा ही मनापासुन विनंती व हाच न्याय मलासुध्दा मिळावा व इतर गरजु सभासदांना मिळावा किंवा व्याज माफीचा निर्यय बदलण्यात यावा ही साैसायटी कमीटीकडुन श्री जगदीश काशीकर यांची अपेक्षा कारण हया परीस्थीत ते आपल्या पुढच्या आयुष्याबाबत सन्मानाने जगण्याचा निर्यय घेऊ शकत नाहीत !!

काेमल साेसायटी म्हणजे जबाबदार/सुशिक्क्षीत व्यक्ती/कमीटी सदस्य जेव्हा बेजबाबदार पणे वागतात व काही सभासदानी दुर्लक्श केल्यामुळे व साेसायटी कमीटीवर पुर्ण विश्वास टाकल्यामुळे कीती बिकट अवस्थेत आहे याचे एक ऊत्तम ऊदाहरण असुन सर्व कमीटी सदस्यांची जे १५ ते २५ वषाॅपासुन आजपयॅत साेसायटी पदधिकारी म्हणुन व्यवस्था बघत हाेते त्या सर्व पदधिकारयांची ज्यांच्या सहाय्याने श्री शांतीलाल जैन साेसायटीचे चेअरमेन बनले त्या सर्वांची पाेलिस व न्यायालयीन चाैकशी करून गैरव्यवहार करणारया किंवा केलेल्या पदधिकारी किंवा सभासदावर कडक कारवाई करणे अत्यंत गरजेचे आहे कारण आजही ज्या कमीटी सदस्यावर गैरव्यवहार केल्याबध्दल आराेप बिल्डीग दुरूस्तीबाबत व चुकीच्या पध्दतीने एखादया व्यक्तीचे खाते बंद केले आहे व माहीती लपवली आहे किंवा ज्यांनी अफवा उडविली आहे तेच साेसायटी चालवत असुन काेणताही सभासद हा गैरव्यवहार मांडण्यासाठी अजुन पुढेे येत नाहीत कारण या अगाेदर संगनमताने गैरव्यवहार झालेला आहे (अजुन काेणीही स्थानीक पाेलिस स्टेशन व महानगर पालिकेला गैरव्यवहाराबध्दल माहीती दिली नाही) व आज जवळपास पाच महीन्यापासुन साेसायटी कमीटीशिवाय चालत असुन या दिवसात साेसायटीबाबत जे निर्यय घेतले आहेत ते चुकीचे की बराेबर ते सर्व सभासदांना समजणे फार गरजेचे असुन नवीन कमीटी बनविने हया सर्व घटनेचा खुलासा झाल्यावर बनविणे शकय आहे व हा गैरव्यवहार/भष्टाचार कराेना आजारासारखा ईतर सर्व रहिवाशी साेसायटीमध्ये न पसरता विनाकारण/नाहक सर्वसाधारण जनतेचा बळी/मुत्यु/निराशेने आत्महत्या सारखे प्रकार हाेता कामा नये याकडे सर्वानी जाणीवपुर्वक लक्ष देणे सामान्य जनतेसाठी फार गरजेचे असुन आता ईतर रहीवाशी साेसायटीनी आपली साेसायटी चांगल्या पध्दतीने चालवणे फार गरजेचे आहे.

अश्या परिस्थीतीत श्री जगदीश काशिकर जनतेला खालील प्रमाणे आवााहन करत आहेत की त्यांनी स्वताच्या व ईतरांच्या बचावासाठी व त्यांच्या न्याय हक्कासाठी नामवंत वकीलांची टीम तयार केली आहे व सर्व जनतेने जी हया कारणानी पीडीत आहे त्यांनी अन्याया विरूध्द आवाज ऊठवावा व मदत मागावी.

या गंभीर विषयावर कोणालाही कायदेशिर मदत पाहीजे असल्यास त्यांनी श्री जगदीश काशीकर यांच्या व्हाॅट्सअप क्रमांकावर मदती साथी संपर्क करावा :- व्हाटसअप नंबर 9768425757.

सर्वाना सगळया कायदेशीर प्रकरणात माेफत कायदेशिर सल्ला देण्यात येईल व जिथे याेग्य कागदपत्र बनवण्याची गरज आहे तीथे अल्प दरात कागदपत्र बनवुन देण्यात येतील तरी कुपया गरजवंतानी या सेवेचा फायदा घ्यावा ही विनंती व ही सेवा फक्त मुबंई व ठाणे जिल्हयापुरती मयॉदीत असुन आता ती सेवा संपुर्ण देशभर देण्याचा त्यांचा विचार आहे याची सर्व पीडीत जनतेने नाेंद घ्यावी ही विनंती व कुपया या सेवेची माहीती सर्व गरजवंताना दयावी ही विनंती.

टीप : ह्या बातमीचे संकलन जगदीश का. काशिकर, कायदा (लॉ)/नाेकरी (जाॅब) सल्लागार (कन्सलन्टंट) व मुक्त पत्रकार यांनी केले असून याची सर्वस्वी जबाबदारी त्यांचीच आहे.

Share :

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *