संपादक: मोईन सय्यद/ मुंबई प्रतिनिधी भाईंदर, 29 सप्टेंबर: मिरा-भाईंदर महानगरपालिकेचे कार्यकारी अभियंता दिपक खांबीत यांच्या गाडीवर घरी जाताना बोरिवली नॅशनल पार्क, कृष्णा बिल्डिंगच्या समोर ओंकारेश्वर मंदिराजवळ गोळीबार झाला आहे. मोटारसायकल वरून आलेल्या दोन अज्ञान इसमांनी हा गोळीबार केला असल्याची माहिती मिळाली आहे. मुंबई पोलीस उपायुक्तांसह अनेक पोलीस अधिकारी घटनास्थळी पोहोचले आहेत. दीपक खांबीत गोळीबाराच्या सदरील Read More…
Tag: MBMC
पोलीस आयुक्तालय अंतर्गत अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या बदल्या झाल्या; पण ते बदलीच्या ठिकाणी हजर होणार कधी? अधिकारी-कर्मचारी वर्गात पसरली नाराजी!
संपादक : मोईन सय्यद/मिरा भाईंदर प्रतिनिधी भाईंदर, 26 सप्टेंबर: ठाणे शहर वगळता मिरा भाईंदर, वसई-विरार आणि संपूर्ण ठाणे जिल्हा यापूर्वी ठाणे ग्रामीण पोलीस क्षेत्रा अंतर्गत येत होता. भरपूर मोठा परिसर, वाडा, जव्हार, मोखाडा सारखा अतिदुर्गम परिसर त्यातच अपुरा कर्मचारी-अधिकारी वर्ग त्यामुळे ठाणे ग्रामीण पोलिसांवर कामाचा खूपच ताण पडत होता. अनेक पोलीस अधिकारी-कर्मचारी बाहेरच्या शहरातून लांबून Read More…
लाखों रुपये खर्च करून जलवाहिनी टाकली तरी गेली अनेक वर्षे केशवसृष्टी जवळील खाडीवर गाव तहाणलेलाच!
संपादक: मोईन सय्यद/भाईंदर प्रतिनिधी भाईंदर: भाईंदर पश्चिमेकडील केशवसृष्टी परिसरात असलेला खाडीवर नावाचे गाव जिथे जवळपास पन्नास पेक्षा जास्त कुटुंब राहातात. हे गाव मिरा भाईंदर महानगरपालिका हद्दीत असून देखील गेली अनेक वर्षे ह्या गावाला पिण्याच्या पाण्याचा पुरवठा केला जात असून आजही ह्या गावचे नागरिक पिण्याच्या पाण्यावाचून वंचित आहेत. वर्ष २०१७ साली येथील स्थानिक नगरसेविका शर्मिला अजित Read More…
मिरा भाईंदर महानगरपालिका क्षेत्रातील आरक्षण क्रमांक ३६४ येथील बांधलेल्या अनधिकृत झोपड्यांवर तोडक कारवाई
संपादक: मोईन सय्यद/ मिरारोड प्रतिनिधी मिरारोड : मिरा भाईंदर महानगरपालिकेच्या कार्यक्षेत्रातील अनधिकृत बांधकामांवर मोठ्या प्रमाणात कारवाई करण्यात येत असून गेल्या काही आठवड्यापासून अशी अनधिकृत बांधकामे जमिनदोस्त केली जात आहेत. मिरा भाईंदर महानगरपालिका उपायुक्त (अतिक्रमण विभाग) मारुती गायकवाड यांच्या नेतृत्वाखाली विविध प्रभागातील अनधिकृत बांधकामांचा आढावा घेण्यात आला. यावेळी झालेल्या बैठकीत उपायुक्तांनी सर्व प्रभाग अधिकाऱ्यांना त्यांच्या प्रभागातील Read More…
राज्यातील महानगरपालिका निवडणुकांची तैयारी सुरू! एकेरी प्रभाग रचनेमुळे अनेक विद्यमान नगरसेवकांचे पत्ते होणार कट?
संपादक: मोईन सय्यद/मुंबई प्रतिनिधी मुंबई: कोरोना महामारीमुळे राज्यातील वसई-विरार सारख्या अनेक महानगरपालिकेची मुदत संपली असून देखील निवडणुका अनिश्चित काळासाठी पुढे ढकलण्यात आल्या होत्या. मात्र आता कोरोनाची प्रादुर्भाव कमी झाला असल्यामुळे येणाऱ्या काळात महाराष्ट्रातील मुंबई, पुणे, नागपूर, ठाण्यासह 18 महत्वपूर्ण महानगरपालिकांच्या निवडणुका होणार असून त्याची तयारी आता राज्य निवडणूक आयोगाने सुरू केली आहे. या महानगरपालिकांचा कच्चा Read More…