संपादक: मोईन सय्यद / प्रतिनिधी: अवधुत सावंत कोरोना पार्श्वभूमीवर राज्यात इयत्ता १०वी च्या बोर्डाची परीक्षा घ्यावी की घेऊ नये यासाठी कोर्टात गेलेल्या भांडणाचा वाद मिटावा यासाठी राज्याच्या शिक्षण विभागाने कोविड-१९ मुळे उद्भवलेल्या असामान्य परिस्थितीमुळे सन २०२०-२१ या शैक्षणिक वर्षासाठी इयत्ता १० वीची परीक्षा रद्द केल्यामुळे, इयत्ता १० वीच्या परीक्षेसाठी प्रविष्ठ झालेल्या विद्यार्थ्यांचे मूल्यमापन कशाप्रकारे करण्यात Read More…
Tag: Education minister
१० वी १२ वी बोर्डाच्या लेखी परीक्षा ऑफलाईनच होणार! – शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड
ठळक वैशिष्ट्ये:- परीक्षा देऊ न शकलेल्या विद्यार्थ्यांसाठी जूनमध्ये विशेष परीक्षा.. कोणताही विद्यार्थी परीक्षेपासून वंचित राहणार नाही… लेखी परीक्षेसाठी वाढीव वेळ… प्रतिनिधी, अवधुत सावंत(मुंबई) : विद्यार्थ्यांची वाढती मागणी लक्षात घेता इयत्ता १० वी आणि १२ वी च्या लेखी परीक्षा ऑफलाईन पद्धतीनेच होणार असल्याचे शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी आज पत्रकार परिषदेत स्पष्ट केले. मंत्रालयातील वार्ताहर कक्षात Read More…