संपादक: मोईन सय्यद/मिरा भाईंदर प्रतिनिधी भाईंदर: सोमवार 26 जुलै रोजी मिरा भाईंदर महानगरपालिकेच्या अनेक बड्या अधिकाऱ्यांच्या तडकाफडकी बदल्या करण्यात आल्या असून उपायुक्त मुख्यालय अजित मुठे यांचेकडून अतिक्रमण विभागाचा कार्यभार काढून घेण्यात आला आहे. त्यांचे ऐवजी आता अतिक्रमण विभागाचा अतिरिक्त कार्यभार प्रतिनियुक्तीवर असलेले उपायुक्त मुख्यालय मारुती गायकवाड यांचेकडे सोपविण्यात आला आहे. प्रतिनियुक्तीवर असलेल्या प्रभाग चारच्या सहायक Read More…
Tag: MBMC
ईडीच्या ‘पीडा’ सोसल्यानंतर आमदार प्रताप सरनाईकांचे मीरा भाईंदर शहरात पहिल्यांदाच आगमन; ‘शिवसंपर्क अभियाना’ ची केली सुरुवात!
भाईंदर – ईडीच्या पीडा सोसल्यानंतर शिवसेनेचे आमदार प्रताप सरनाईक आज पहिल्यांदाच मीरा भाईंदर शहरात दिसले. ईडीच्या चौकशीचा ससेमिरा मागे लागल्या पासून जवळपास गेल्या वर्षभरापासून प्रताप सरनाईक भूमिगत झाल्यासारखे गायब झाले होते. आज अखेर मीरा भाईंदर महानगरपालिका मुख्यालयात आपल्या समर्थकांसह उपस्थित राहून ‘शिवसंपर्क अभियाना’चा शुभारंभ आमदार प्रताप सरनाईक यांनी केला. यावेळी त्यांच्या हस्ते मीरा भाईंदर शहरावासियां Read More…
मीरा भाईंदरच्या सरकारी जागेतील १०३६ हेक्टर कांदळवन क्षेत्राला अखेर महानगरपालिकेचे संरक्षण!
संपादक: मोईन सय्यद/मीरा भाईंदर, प्रतिनिधी भाईंदर- मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार मीरा भाईंदर शहरातील सरकारी १०३६ हेक्टर इतक्या जमिनीवरील कांदळवन हे वनखात्याला हस्तांतरित झाल्याने अखेर महापालिकेने या वनक्षेत्रात कोणत्याही प्रकारची विकास कामे करू नये असा निर्णय घेतला आहे. त्यामुळे कांदळवन नष्ट करून सरकारी जागा बळकावून स्वतःच्या तुंबड्या भरणारे अधिकारी, भू-माफिया, नगरसेवक-राजकारणी आणि बोगस पत्रकार व दलालांच्या Read More…
मिरा भाईंदरच्या युएलसी घोटाळ्यातील मुख्य आरोपी दिलीप घेवारे सुरतहून ताब्यात; ठाणे गुन्हे शाखेचे यश
संपादक: मोईन सय्यद/प्रतिनिधी: अवधुत सावंत मिरा भाईंदर महानगरपालिका हद्दीतील भाईंदर पुर्व येथील सर्वे क्र. ६६३ आणि ६६४ या भूखंडावरील गैरव्यवहाराबाबत पाच वर्षांपूर्वी ठाणे नगर पोलीस ठाण्यात २६ नोव्हेंबर २०१६ रोजी गुन्हा दाखल करण्यात आला होता. युएलसीचे बिगरशेती बनावट कागदपत्र बनवून कसल्याही कोर्ट फी, स्टॅम्प ड्युटी, आवक जावक नोंदीशिवाय सरकारी अधिकाऱ्यांना हाताशी धरून बांधकामे करताना या Read More…
पर्यावरण नष्ट करून सरकारी जमिनी हडपणाऱ्या दलाल, भूमाफियांना मुंबई उच्च न्यायालयाचा दणका; तब्बल 15 बर्षांनी कांदळवन संरक्षित वन घोषित, जेष्ठ पत्रकार व पर्यावरणवादी सामाजिक कार्यकर्ते धीरज परब यांच्या लढ्याला अखेर यश!
संपादक: मोईन सय्यद / मिरा भाईंदर प्रतिनिधी मीरा भाईंदर मधील सरकारी जमिनीवरील १ हजार ३६ हेक्टर इतके कांदळवन क्षेत्र मा . उच्च न्यायालयाच्या २००५ सालच्या आदेशा नुसार १५ वर्षांनी का होईना अखेर प्रशासनाने राखीव वन म्हणून संरक्षित केले आहे . मीरा भाईंदर मधील सरकारी जागेतील कांदळवन हे संरक्षित वन जाहीर झाल्याने नोट आणि वोट ला Read More…