नागपूर, प्रतिनिधी: भारताचे माजी पंतप्रधान व विज्ञान क्रांतीचे जनक स्वर्गीय राजीव गांधी यांच्या स्मृतिदिनी ‘राजीव गांधी कृषिरत्न’ पुरस्कार सोहळा 21 मे 2023 रोजी नागपूर येथील प्रगतीशील शेतकरी मुझफ्फर हुसैन यांच्या शेताच्या बांधावर अनेक मान्यवरां सोबतच शेतकऱ्यांच्या भरगच्च उपस्थितीत संपन्न झाला. याप्रसंगी माजी पंतप्रधान स्वर्गीय राजीव गांधी व माजी खासदार स्वर्गीय राजीव सातव यांना विनम्र अभिवादन Read More…
माजी आमदार मुझफ्फर हुसैन यांना यंदाचा ‘राजीव गांधी कृषिरत्न’ पुरस्कार जाहीर!
मुंबई, प्रतिनिधी: माजी पंतप्रधान स्व. राजीव गांधी कृषीविज्ञान प्रतिष्ठानचा अत्यंत प्रतिष्ठित मानला जाणारा राज्यस्तरीय ‘राजीव गांधी कृषिरत्न’ पुरस्कार काँग्रेसचे ज्येष्ठ नेते, माजी आमदार सय्यद मुझफ्फर हुसैन यांना जाहीर झाला आहे. सेंद्रीय शेती व नाविन्यपूर्ण शेती प्रयोग विभागांतर्गत हा पुरस्कार मिळाला आहे. विदर्भ, मराठवाडा दुष्काळी भागातील अल्पभूधारक, शेतकरी व शेती व्यवसाय अडचणीत येत असल्याने कमी भांडवल, Read More…
पाण्यासाठी बिल्डर आणि प्रशासनाला इशारा देत डोंबिवली येथील ‘रिजन्सी अनंतम्’ च्या रहिवाशांचे आंदोलन..
संपादक: मोईन सय्यद / प्रतिनिधी: अवधुत सावंत एकीकडे कल्याण-डोंबिवली महानगरपालिका हद्दीतील २७ गावांमध्ये पाणी भीषण टंचाई निर्माण झाली आहे. तर दुसरीकडे याच २७ गावांत असलेल्या कल्याण-शिळ महामार्गावरील ‘रिजन्सी अनंतम्’ मधील रहिवाशांनी रविवारी तेथील बिल्डरच्या कार्यालयातच ठिय्या मांडला. पाण्याचा प्रश्न सोडविला नाही तर आंदोलन आणखी चिघळणार असल्याचे आंदोलनाला बसलेल्या रहिवाशांनी प्रसिद्धी माध्यमांना सांगितले. ‘रिजेन्सी अनंतम्’ मधील Read More…
अंमली पदार्थाची तस्करी करणाऱ्या दोघांच्या बाजारपेठ पोलीसांनी आवळल्या मुसक्या..
संपादक: मोईन सय्यद / प्रतिनिधी: अवधुत सावंत सविस्तर वृत्त असे की दिवसेंदिवस अंमली पदार्थाची बेकायदेशीर रित्या खरेदी विक्री नशेच्या बाजारासाठी लपून छपून होत असल्याच्या बातम्या दर दिवशी ऐकायला मिळत होत्या. अशातच नशा करून नवीन पिढी नशेत वाहून खराब होत असताना, नशेच्या वस्तू विकणाऱ्यांना आळा घालण्यासाठी त्यांच्या मुसक्या आवळणे, त्यांच्यावर अंकुश ठेवणे अतीशय गरजेचे आणि चॅलेंजिंग Read More…
खंबाळपाड्यातील भोईरवाडी तलावातील मृत मास्यांच्या दुर्गंधीमुळे नागरिक हैराण; साथीचे रोग पसरण्याची भिंती..
संपादक: मोईन सय्यद / प्रतिनिधी: अवधुत सावंत ठाकुर्ली येथील भोईरवाडीतील खंबाळपाडा तलावातील गेल्या आठ दिवसात मृत मास्यांमुळे दुर्गंधी पसरली आहे. त्यामुळे तेथील नागरिक हैराण झाले आहेत. येथील नागरिकांना दुर्गंधी येऊ नये म्हणून खिडकी दरवाजे बंद करून सध्या राहावे लागत आहे. याबाबत कल्याण-डोंबिवली महापालिकेकडे आठ दिवसापासून स्थानिक नागरिक तक्रार करत असून महापालिका दुर्लक्ष करीत असल्याचे नागरिकांचे Read More…