संपादक: मोईन सय्यद / प्रतिनिधी: अवधुत सावंत एकीकडे कल्याण-डोंबिवली महानगरपालिका हद्दीतील २७ गावांमध्ये पाणी भीषण टंचाई निर्माण झाली आहे. तर दुसरीकडे याच २७ गावांत असलेल्या कल्याण-शिळ महामार्गावरील ‘रिजन्सी अनंतम्’ मधील रहिवाशांनी रविवारी तेथील बिल्डरच्या कार्यालयातच ठिय्या मांडला. पाण्याचा प्रश्न सोडविला नाही तर आंदोलन आणखी चिघळणार असल्याचे आंदोलनाला बसलेल्या रहिवाशांनी प्रसिद्धी माध्यमांना सांगितले. ‘रिजेन्सी अनंतम्’ मधील Read More…
अंमली पदार्थाची तस्करी करणाऱ्या दोघांच्या बाजारपेठ पोलीसांनी आवळल्या मुसक्या..
संपादक: मोईन सय्यद / प्रतिनिधी: अवधुत सावंत सविस्तर वृत्त असे की दिवसेंदिवस अंमली पदार्थाची बेकायदेशीर रित्या खरेदी विक्री नशेच्या बाजारासाठी लपून छपून होत असल्याच्या बातम्या दर दिवशी ऐकायला मिळत होत्या. अशातच नशा करून नवीन पिढी नशेत वाहून खराब होत असताना, नशेच्या वस्तू विकणाऱ्यांना आळा घालण्यासाठी त्यांच्या मुसक्या आवळणे, त्यांच्यावर अंकुश ठेवणे अतीशय गरजेचे आणि चॅलेंजिंग Read More…
खंबाळपाड्यातील भोईरवाडी तलावातील मृत मास्यांच्या दुर्गंधीमुळे नागरिक हैराण; साथीचे रोग पसरण्याची भिंती..
संपादक: मोईन सय्यद / प्रतिनिधी: अवधुत सावंत ठाकुर्ली येथील भोईरवाडीतील खंबाळपाडा तलावातील गेल्या आठ दिवसात मृत मास्यांमुळे दुर्गंधी पसरली आहे. त्यामुळे तेथील नागरिक हैराण झाले आहेत. येथील नागरिकांना दुर्गंधी येऊ नये म्हणून खिडकी दरवाजे बंद करून सध्या राहावे लागत आहे. याबाबत कल्याण-डोंबिवली महापालिकेकडे आठ दिवसापासून स्थानिक नागरिक तक्रार करत असून महापालिका दुर्लक्ष करीत असल्याचे नागरिकांचे Read More…
सरकार स्थिरतेच्या सुप्रीम निकालासाठी श्री पिंपळेश्वर महादेव मंदिरात संकल्पपूर्ती व महाआरतीचे आयोजन..
संपादक: मोईन सय्यद / प्रतिनिधी: अवधुत सावंत महाराष्ट्र राज्यातील सत्ता संघर्षात मुख्यमंत्री नामदार एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्राचे विद्यमान सरकार व शिवसेने संदर्भात सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या सकारात्मक निर्णयानुसार कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेचे माजी नगरसेवक तथा पिंपळेश्वर मंदिर ट्रस्टचे सचिव पंढरीनाथ पाटील यांनी केलेल्या संकल्पानुसार आज शुक्रवारी प्राचीन तीर्थक्षेत्र श्री पिंपळेश्वर महादेव मंदिर येथे संकल्पपूर्ती अभिषेक तसेच एका Read More…
डोंबिवलीतील मध्यवर्ती शाखेत सुप्रीम कोर्टाच्या निकालानंतर शिवसैनिकांचा जल्लोष..
संपादक: मोईन सय्यद / प्रतिनिधी: अवधुत सावंत गेल्या अनेक महिन्यांपासून सुरू असलेल्या राज्यातील सत्तासंघर्षाचा गुरूवारी एकदाचा सोक्षमोक्ष लागलाच. सुप्रीम कोर्टाने निकाल जाहिर केल्यानंतर कल्याण-डोंबिवलीतील मुख्यमंत्री एकनाथ शिंदे समर्थक शिवसैनिकांनी फटाक्यांची आतषबाजी करुन, पेढे वाटून जल्लोष साजरा केला. बुधवारपासून सुप्रीम कोर्ट सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाकडे साऱ्यांच्या नजरा लागल्या होत्या. या पार्श्वभूमीवर राज्य सरकार धोक्याच्या उंबरठ्यावर उभे असल्याची, Read More…